नवी दिल्ली : 21 सप्टेंबरपासून शाळा-महाविद्यालय अंशतः सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा पर्याय ऐच्छिक असेल. केंद्राने त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. (health ministry permitting schools students 9th to 12th class to attend voluntary)
सरकार टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानंतर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखीस्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे.
#zunjarzepnews #zunjarzepofficial
Follow us on :-
Instagram:- @zunjarzepnews
Twitter :-@zunjarzep
Facebook:- @zunjarzep

