मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 17 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन झालं नाही. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. पण अद्यापही याचा तिढा सुटलेला नाही. यंदाची निवडणूक ही अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले. निवडणूकीच्या अगोदर फोडाफोडीचं राजकारण झालं, त्यानंतर महाजनादेश सारख्या यात्रा महाराष्ट्रात पार पडल्या, भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या उमेदवाराकरता प्रचार करतात आणि शरद पवार पावसात भिजून सभा घेतात यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आणि खास ठरली. या निवडणूकीचा परिणाम अगदी 'गुगल सर्च'वर देखील पाहायला मिळाला.
'गुगल सर्च'मध्ये शरद पवार नंबर 1 वर
0
17:50
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून 17 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन झालं नाही. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. पण अद्यापही याचा तिढा सुटलेला नाही. यंदाची निवडणूक ही अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले. निवडणूकीच्या अगोदर फोडाफोडीचं राजकारण झालं, त्यानंतर महाजनादेश सारख्या यात्रा महाराष्ट्रात पार पडल्या, भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या उमेदवाराकरता प्रचार करतात आणि शरद पवार पावसात भिजून सभा घेतात यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आणि खास ठरली. या निवडणूकीचा परिणाम अगदी 'गुगल सर्च'वर देखील पाहायला मिळाला.
Tags

